Pages

शनिवार, १६ एप्रिल, २०११


जेव्हा तुला पाहिलं तेव्हा वाटल ओळख करावी,
जेव्हा ओळख झाली तेव्हा वाटल मैत्री करावी,

जेव्हा मैत्रीच्या नात्यात पाऊल टाकले तेव्हा कळले,
चूक माझी अन सोबत तुझी पाहताच मागे वळले,

म्हणल त्या चार दिवसाच्या चांगल्या आठवणी जपाव्या,
पण तुझ्या अशा कृत्यांनी त्या आठवणीही नासल्या,

चांगल्या गोष्टींतही तुझ्या स्वार्थ आता दिसतो,
कितीही चांगला असशील तू, पण आता वाईटच वाटतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा